- Advertisement -spot_img
Homeपुणे / ग्रामीणछत्रपती संभाजी हायस्कूल मध्ये चिंतन सभा संपन्न

छत्रपती संभाजी हायस्कूल मध्ये चिंतन सभा संपन्न

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
विद्यार्थ्यांना शाळेत जीवनात बदलणारे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. तसेच उज्वल भविष्य घडविण्यासाठी शिक्षक – पालक – विद्यार्थी यांच्यात समन्वय असणे गरजेचे असल्याचे मत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य व सरदार रघुनाथराव ढवळे विद्यालयाचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी व्यक्त केले.
कोरेगाव भिमा, ता. शिरूर येथील छत्रपती संभाजी महाराज हायस्कूल येथे इयत्ता ९ वी व १० वी च्या पालकांचे चिंतन शिबिरात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य शरद अडूरकर होते.


यावेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका वर्षा वाजे, पालक उमेश गव्हाणे, नितीन काशिद, सोनाली शिनगारे आदी पालक, शिक्षक यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरी यांनी केले.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page