- Advertisement -spot_img
Homeक्रीडाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द

- Advertisement -spot_img

गजानन गव्हाणे पाटील
दक्षिण आफ्रिकेतील (Ind-SaT-20) डरबन येथे होणारा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-20 सामना टॉस न करताच पावसामुळे रद्द  करण्यात आला आहे. सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याने क्रिकटप्रेमीं नाराज झाल्याचे चित्र आहे. 
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौ-याची सुरुवात अतिशय निराशजनक झाली आहे. पहिल्या टी-20 सामना सुरु होण्या आधीच पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला.

आपली लोकशाही साठी जाहिरात प्रतिनिधी व बातमीदार नेमणे आहेत. संपर्क : 7840900090

दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये (Ind-SaT-20) भारत 3 टी-20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यावर पावसाचे सावट आल्याने हा सामना रद्द करण्यात आला आहे. सेंट जॉर्जेस पार्क येथे भारताचा पुढील टी-20 सामना दक्षिण आफ्रीके सोबत 12 डिसेंबर रोजी होणार आहे. या सामन्यात पाऊसाची हजेरी लागेल का, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुख्य संपादक गजानन गव्हाणे पाटील

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
Stay Connected
16,985FansLike
2,458FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
- Advertisement -spot_img
Related News
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

You cannot copy content of this page